आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडेबाजार किंवा अंत्ययात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत
नंदुरबार जिल्ह्यात आजपासून शस्त्र, जमावबंदी
शनिवार, मार्च ११, २०२३
0
नंदुरबार : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम अन्वये शुक्रवारी (ता. १०) सकाळी सहापासून ते २४ मार्च २०२३ रात्री बारापर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.
Tags
