राज्यसभेत भाजपचे उमेदवार विजयी होतील यावर भाजप नेते गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी एक लाख रुपयांची पैज लावण्याचे आव्हान दिले होते. देशमुख यांचे हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल पाटील यांनी स्विकारले होते. आज राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात भाजप उमेदवार विजयी झाले. त्यामुळे ठरल्यानुसार अरविंद देशमुख यांनी एक लाखांची पैज जिंकली.
देशमुखांनी परत केली पैजेची रक्कम
महाजन यांचे पीए देशमुख यांनी ही पैज जिंकली असली तरी पैजेची रक्कम त्यांनी राष्ट्रवादी कार्यकर्ते राहुल पाटील यांना परत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल पाटील ही पैज जिंकल्यानंतर त्यांनी अरविंद देशमुख यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र अरविंद देशमुख यांनी तो पाटील यांना परत केला आहे.
महाजन यांचे पीए देशमुख यांनी ही पैज जिंकली असली तरी पैजेची रक्कम त्यांनी राष्ट्रवादी कार्यकर्ते राहुल पाटील यांना परत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल पाटील ही पैज जिंकल्यानंतर त्यांनी अरविंद देशमुख यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र अरविंद देशमुख यांनी तो पाटील यांना परत केला आहे.
यांनी तो पाटील यांना परत केला आहे.
देशमुखांनी का केली पैजेच्या रकमेचा धनादेश
एक लाखाचा धनादेश राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राहुल पाटील यांना परत का दिला याचे कारण नंतर देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, कार्यकर्त्यांचा आपल्या नेत्यांवर विश्वास असावा लागतो. माझा माझा नेत्यांवर पक्का विश्वास होता. म्हणूनच मी पैज लावली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल पाटील यांचाही त्यांच्या नेत्यांवर पक्का विश्वास होता. म्हणूनच त्यांनीही माझ्याशी एक लाख रुपयांची पैज लावली. मी जिंकलो आणि ते हरले. मात्र आपल्या नेत्यांवरचा विश्वास पक्का असणे हे महत्वाचे आहे. म्हणूनच मी कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा सन्मान राखला आणि हा धनादेश त्यांना परत दिला.
देशमुखांनी का केली पैजेच्या रकमेचा धनादेश
एक लाखाचा धनादेश राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राहुल पाटील यांना परत का दिला याचे कारण नंतर देशमुख यांनी सांगितले. ते म्हणाले, कार्यकर्त्यांचा आपल्या नेत्यांवर विश्वास असावा लागतो. माझा माझा नेत्यांवर पक्का विश्वास होता. म्हणूनच मी पैज लावली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल पाटील यांचाही त्यांच्या नेत्यांवर पक्का विश्वास होता. म्हणूनच त्यांनीही माझ्याशी एक लाख रुपयांची पैज लावली. मी जिंकलो आणि ते हरले. मात्र आपल्या नेत्यांवरचा विश्वास पक्का असणे हे महत्वाचे आहे. म्हणूनच मी कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा सन्मान राखला आणि हा धनादेश त्यांना परत दिला.
